शहराचा विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडण्याआधी प्रशासनाची मान्यता घ्या…
संजू परब यांचा नगराध्यक्षांना टोला: चुकीचे गैरसमज पसरून जनतेमध्ये दिशाभूल करू नये.. ⚡सावंतवाडी ता.२९-: शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी मांडलेला आराखडा चुकीचा असून तो जनतेसमोर मांडण्यापूर्वी नगरसेवकांसोबत चर्चा करून त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात, तसेच प्रशासनाची मान्यता घेतल्यानंतरच तो जाहीर करावा, असा टोला सावंतवाडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी लगावला. याबाबत बोलताना श्री. परब म्हणाले, “शहरासाठी…
