सशक्त हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी छञपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचले पाहीजेत…!
निलेश सावंत ; बांदा शहरात स्मरण मुकपद यात्रा… ⚡बांदा ता.०१-: छत्रपती संभाजी महाराज यांना झालेल्या यातनांचे स्मरण करत सशक्त हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराजांचे विचार हे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले पाहिजेत. महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मरक्षक व स्वराज्यरक्षक होते. स्वराज्यनिष्ठेसाठी त्यांचे बलिदान हे न विसरता येण्यासारखे आहे. आताच्या पिढीने त्यांचे विचार आचरणात आणून त्यांची निष्ठा जपावी…
