…तर तहसीलदारी व कृषी अधिकारी यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढेल
संजू परब: तर आमदार दीपक केसरकर निश्चितपणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देतील.. ⚡सावंतवाडी ता.३१-: गेले पंधरा दिवस अवकाळी धो धो पाऊस पडला या पडलेल्या पावसामुळे सह्याद्री पट्ट्यातील शेतकऱ्यांचे कोकम मिरची शेंगदाणे आधी पीक पूर्णपणे पाण्या त वाया गेले. असे असताना या शेतकऱ्यांच्या फळ पिकाचे पंचनामे करण्याची तसदी कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी घेतली नाही.. येत्या…
