पालकमंत्री,आमदार, खासदार यांचे जिल्ह्यातील विकासाकडे दुर्लक्ष…
रुपेश राऊळ यांचा आरोप:राजघराण्याबद्दल आम्ही कायमच आदर ठेवतो. मात्र निवडणुका हे शेवटी राजकारण आहे.. ⚡सावंतवाडी ता.२१-: जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार हे आज जिल्ह्यातील विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत. जनतेच्या प्रश्नांत त्यांना गांभीर्यच राहिले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचा विसर त्यांना पडला आहे, हे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज…
