तुकाराम मुंढेंसारखे काम करा; नागरिकांच्या सेवेत पारदर्शकता ठेवा – पालकमंत्री ना.नितेश राणे
कणकवली : “राज्यात महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे प्रामाणिक प्रशासन, पारदर्शक कारभार आणि प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने कायम ठेवावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकांशी सुसंवाद ठेवून त्यांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखावी. दुर्गम व डोंगराळ भागात ऑनलाइन सुविधांमध्ये अडचणी असल्यास आवश्यकतेनुसार ऑफलाइन सुविधाही…
