आंबा-काजू पिकांचे झालेल्या नुकसानी बाबत शेतकऱ्यांना न्याय द्या…
आमदार दीपक केसरकर:नुकसानभरपाईबाबत सरकारचा सकारात्मक प्रतिसाद.. सावंतवाडी : कोकणात आपत्तीमुळे निर्माण झालेला आंबा व काजू नुकसानीचा प्रश्न माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी विधानभवनात उपस्थित केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी आपली लक्षवेधी मांडली. आंबा, काजू शेतकऱ्यांचे ८५ ते ९० टक्के नुकसान झालेलं असताना शेतकऱ्यांना न्याय देणार का ?नुकसानभरपाईची घोषणा करणार का ? असा सवाल श्री. केसरकर…
