“त्या” आत्महत्या प्रकरणावरून संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्वधाचा गुन्हा दाखल करा
लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेची निवेदनाद्वारे सहाय्यक पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी *ð«वैभववाडी दि.१४-:* पुनर्वसन गावठाणात भूखंडाचा ताबा पावती देण्यात वर्षभराचा कालावधी लागला, प्रकल्प अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भूखंडाचा ताबा पावती साठी हेलपाटे मारले परंतु प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. धरणाच्या पाण्यात बुडालेले घर, जमीन व घराचे योग्य प्रकारे न केलेले मूल्यांकन…
