*…अन्यथा पालकमंत्र्यांची तिरडी यात्रा काढू
*भाजप प्रवक्ते संजू परब यांचा पत्रकार परिषदेत गंभीर इशारा* *ð«सावंतवाडी दि.०२-:* बांदा व दोडामार्ग रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, येथील जनता गेले अनेक वर्ष रस्तासाठी लढा देत आहे. परंतु येथील आमदार या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संजू परब यांनी केला आहे. तसेच जर १ मार्च पर्यत हा रस्ता पूर्णपणे…
