सिंधुदुर्गातील मुंबई – गोवा महामार्ग जनहितासाठी की भ्रष्टाचारासाठी..?
जिल्हाप्रमुख संदेश पारकर :माजी आम. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही वर्षांपासून जनतेच्या जीवाशी खेळत आहे. खड्डे, नादुरुस्त पूल, अपुरी प्रकाशयोजना, अनधिकृत कटिंग्ज आणि ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. या गंभीर परिस्थितीवर शिवसेनेने प्रशासन, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र…
