‘युगानुयुगे तुच’ या दीर्घ कवितेचे सह्याद्री वाहिणीवर नाट्यांतर…
आंबेडकर जयंती दिनी होणार प्रसारण;अजय कांडर यानी लिहिलिय दीर्घ कविता *ð«कणकवली दि.१०-:* घटनातज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कवी अजय कांडर यांनी ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता लिहिली आणि ती बहुचर्चितही झाली. या कवितेचे नाट्यरूप रंगमंचावर आले असून आता हे नाटक मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने स्वीकारले आहे. त्याचा पहिला प्रयोग बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी…
