पेन्शनर्सच्या मनात जि. प . प्रशासनाच्या विरोधात असंतोष
ट्रेझरीमार्फत जि. प. पेन्शनर्सना पेन्शन अदा करावी -प्रा . महेंद्र नाटेकर *⚡कणकवली ता.२५-:* पेन्शनर्सना दरमहा एक तारखेलाच पेन्शन मिळाली पाहिजे असे शासनाचे सक्त आदेश असूनही गेली अनेक वर्षे जि . प . प्रशासनाने ते धाब्यावर बसविल्यामुळे दर महिन्याच्या 15 ते 30 तारखेपर्यंत केव्हाही पेन्शन दिली जाते . त्यामुळे पेन्शनर्सना तथा जेष्ठ नागरिकांना दैनंदिन अनंत समस्यांना…
