अधिकाऱ्यांना धमकावून वेळ फुकट घालविण्यापेक्षा नारायण राणेंच्या माध्यमातून वंचित मच्छिमारांना मदत मिळवून द्यावी
दत्ता सामंत याना मंदार केणी यांचा सल्ला मालवण दि प्रतिनिधी तौक्ते वादळातील नुकसान ग्रस्त मच्छीमाराना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चांगली मदत केली असताना काही मच्छीमाराना मदत न मिळाल्याबाबत भाजपचे नेते दत्ता सामंत हे मत्स्य अधिकाऱ्यांना धमकावून याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधण्याची भाषा करत आहेत. मात्र, फयान वादळावेळी मंजूर झालेली मदत नुकसान ग्रस्तांना…
