वाचण्यातून युवक वर्ग प्रगल्भ होईल तेव्हाच डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत समाजनिर्माण होईल…
माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी व्यक्त केला आशावाद वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील व एकूणच आंबेडकरी चळवळीचा इतिहास, वर्तमान व भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी वैभवपर्व या ञैमासिकाची निर्मिती करण्यात आली आहे.यातून तालुक्यातील तरुण मुलामुलींना लिहीण्याची प्रेरणा मिळणार असून त्यांना हक्काच व्यासपीठ या माध्यमातून मिळाले आहे. लिहीण्यासाठी त्यांना वाचन करावे लागेल या प्रक्रीयेतून युवकवर्ग प्रगल्ब…
