अधिकारी, ठेकेदारांमुळे आंबोली घाट रस्त्याची दुर्दशा
अनिल चव्हाण यांचा आरोप;पंधरा दिवसात खड्डे न बुजविल्यास उपोषणाचा दिला इशारा आंबोली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील ‘दिलजमाई’मुळे आंबोली घाट ठेकेदारांसाठी आंदण झाला आहे. ठेकेदार गब्बर झाले असून बोगस कामामुळे घाटरस्त्याची मात्र दुर्दशा झाली आहे. येत्या पंधरा दिवसात आंबोली घाट रस्त्यातील खड्डे बुजवून प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा. अन्यथा संबंधित…
