Global Maharashtra Breaking News

बाल संशोधक जय संतोष भाट याने हरकूळबुदुक येथे केले ध्वजारोहण

कणकवली ता.२८-: महाराष्ट्र राज्यातील चार बाल संशोधकामध्ये निवड झालेल्या हरकूळबुदुक गावातील गुणवंत विद्यार्थी जय संतोष भाट या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वज फडकवुन प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक येथे झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला. जय संतोष भाट हा हरकुळ बुद्रुक गावचा सुपुत्र असुन तो सध्या कणकवली महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. देशातील 60 बालसंशोधकामध्ये महाराष्ट्र राज्यातील चार बाल संशोधनाची…

Read More

आ नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

ओरोस ता २८ आ नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायालयात आर बी रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात आली. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर आ नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर…

Read More

तळवडे व्यापारी संघ अध्यक्षपदी दत्तप्रसाद वराडकर बिनविरोध…

सावंतवाडी ता.२८-: तळवडे व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी तळवडे बाजारपेठेतील युवा व्यापारी दत्तप्रसाद उर्फ बंटी वराडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी संदीप सदाशिव पेडणेकर . सचिवपदी समीर रामचंद्र परब खजिनदारपदी सनम कृष्णा कासार यांची निवड करण्यात आली . तसेच या कार्यकारणी सहसचिव पदी रामचंद्र दत्ताराम कुडाळकरसहखजिनदार शिवप्रसाद परब यांची निवड करण्यात आली, तसेच या कार्यकारिणीच्या…

Read More

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे आढळली बेवारस स्विफ्ट कार…

ग्रामपंचायत सदस्य संतोष ओटवणेकर यांनी पोलिस स्थानकात दिली खबर… सावंतवाडी ता.२८-: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे गेल्या चार दिवसापासून लाल रंगाची स्विफ्ट कार बेवारस स्थितीत उभी आहे, सदर कार मुंबई पासिंगची असून यासंदर्भात सावंतवाडी पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले आहे. सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे मंगळवारी धार्मिक कार्यक्रम होता. यावेळी ही कार कोणीतरी पार्क करुन ठेवली, आतमध्ये लेडीज स्कार्फ असून…

Read More

आ नितेश राणे शरण

जिल्हा न्यायालयात झाले दाखल जामिनासाठी केला अर्ज ओरोस ता २८ शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या नंतर आज भाजप आ नितेश राणे हे आज जिल्हा न्यायालयात स्वतः हजर झाले आहे. सर्वोच्य न्यायालयाने १० दिवसांत शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आ राणें यांनी जिल्हा न्यायालयात दाखल होत शरणागती पत्करली आहे….

Read More

कोकण ट्रॅव्हल क्लबतर्फे स्वच्छता मोहिम

वेंगुर्ला प्रतिनिधी-कोकण ट्रॅव्हल क्लबच्यावतीने (केटीसी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिरोडा-वेळागर येथे स्वच्छता मोहित राबविण्यात आली. यावेळी कोकण ट्रॅव्हलचे प्रतिक गावडे, निलेश चेंदवणकर, यासीर मकानदार, विशाल खाजणेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. हा क्लब गेले वर्षभर कार्यरत आहे. कोकण ट्रॅव्हल क्लबच्या माध्यमातून देशभरातील बरेचसे पर्यटक आपल्या कोकणच्या सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत. कोकणातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचे…

Read More

रामेश्वर आंबा सव्र्हिसने तालुक्यातून प्रथम पेट्या पाठविण्याचा मिळविला बहुमान

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला तालुक्यातून चालूवर्षीच्या आंबा हंगामात सर्व प्रथम हापूस आंबा वाशी मार्केटला पाठविण्याचा बहुमान शहरातील रामेश्वर आंबा सव्र्हिसला मिळाला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण-कोचरा येथील आंबा बागायतदार शशिकांत अनंत केरकर यांच्या आंबा बागेतील ५ डझनी २ हापूस आंबा पेट्या २७ जानेवारी रोजी वेंगुर्ला गाडीअड्डा येथील जनार्दन पडवळ यांच्या रामेश्वर आंबा सव्र्हिस मधून नवी मुंबई-वाशी मार्केटला…

Read More

श्री रामेश्वर मंदिरात २ पासून माघी गणेश जयंती

वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रतिवर्षाप्रमाणे श्री रामेश्वर कृपाप्रसादाने व सर्व भक्तमंडळींच्या सहकार्याने दि. २ ते ६ फेब्रुवारीपर्यंत वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात श्री गणेश जयंती, श्री देवी भगवती वर्धापनदिन, श्री देव नागनाथ व श्री शनिदेव वर्धापनदिन उत्सव साजरे होणार आहेत. त्यानिमित्त दि. २ रोजी रोजी उत्सवास प्रारंभ, श्री रामेश्वर, नागेश्वर, शनी या देवतांवर लघुरुद्र व अभिषेक, श्री शनिदेव…

Read More

भात खरेदी नोंदणीची मुदत वाढवा

महा ई पीक नोंदणीमुळे अडचणी;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी ओरोस ता.२८-: महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर २०२१ पासून ‘महा ई पिक’ हे पिक नोंदणींचे पोर्टल सक्तीचे केले आहे . परंतु ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सातबारावरील पिक नौद करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत . त्यामुळे बरेच शेतकरी अद्याप ऑनलाईन पध्दतीने पिक…

Read More

राज्य सरकार स्वतःच्या फायद्यासाठी

भाजपा जाती जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे यांचा आरोप ओरोस ता.२८-: राज्य सरकार हे स्वतःच्या फायद्यासाठी आलेले सरकार असून गोरगरिबांची लूट करणारे सरकार आहे. सर्व मंत्री स्वतःचे स्वार्थ बघत आहेत. तसेच जनतेचा कोणत्याही प्रकारचा फायदा बघत नाहीत, असा आरोप भाजपा महाराष्ट्र जाती जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे यांनी आज केला.    …

Read More
You cannot copy content of this page