Global Maharashtra Breaking News

कारीवडे ग्रामस्थांच्या उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा

रेशन दुकान मिळण्यासाठी तहसीलदार समोर सुरू आहे उपोषण सावंतवाडी ता.२२-:* तालुक्यातील कारिवडे गावाला गेली अनेक वर्ष गावाला कायम स्वरुपी रेशन धान्य दुकान परवाना मिळावा यासाठी पाठपुरावा चालू होते. परंतु, प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आज कारिवडे ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडले असून, या उपोषणाला भाजप नेते तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिवसेना उप जिल्हाप्रमुख…

Read More

शहराला सुखाचे दिवस दाखवण्यासाठी पुन्हा जुनी टीम निवडणूक द्या…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे आवाहन सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडीत येणाऱ्या काळात पुन्हा एकदा सुखाचे दिवस परतून येतील असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी आपण गेल्या दोन अडीच वर्षात काय झाले. याबाबत आपण काही टीका करणार नाही. असे स्पष्ट केले आहे. सावंतवाडीला जर नव्याने सुखाचे दिवस हवे असतील…

Read More

कायमस्वरूपी रेशनधान्य दुकानासाठी कारिवडे ग्रामस्थांचे तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू…

जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी दिली उपोषणाला भेट… *⚡सावंतवाडी ता.२२-:* कारिवडे गावाला कायमस्वरुपी रेशन धान्य दुकानासाठी परवाना मिळावी यासाठी ग्रामस्थांनी आज येथील तहसिलदार कार्यालय समोर उपोषण पुकारलेआहे. या उपोषणाला कारविडे ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित आहेत भाजप जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी अपर्णा तळवणेकर पंचायत समिती सदस्य प्राजक्ता…

Read More

गोव्यासाठी आंबोली म्हणजे महाबळेश्वर

केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक :आंबोली ग्रामपंचायतीच्या ई सेवा केंद्राचे उद्घाटन; सिंधुदुर्गात दोडामार्ग मध्ये रिसर्च सेंटरसाठी दोनशे कोटींचा निधी आंबोली, ता.२१-:* येथील पर्यटन विकासासाठी राज्य शासन बरोबर मीटिंग लावून विकासासाठी नीच्छित सहकार्य करू.गोव्यासाठी आंबोली हे महाबळेश्वर आहे.आयुर्वेद ऑल इंडिया इन्स्टिट्यूट गोव्यात आणली आहे व रिसर्च सेंटर सिंधुदुर्गात दोडामार्ग मध्ये आणून २०० कोटी त्यासाठी निधी दिला…

Read More

मणेरी येथील काजु कलमे जळुन खाक

दोडामार्ग ता.२१ सुमित दळवी-:* सुरवातीची काही वर्ष अतोनात मेहनत करून उभी केलेली काजूबाग काल पडलेल्या वणव्यात जळुन खाक झाल्याने मणेरी गौतमवाडी येथील शेतकऱ्यांचे सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मणेरी येथील एकनाथ नाईक ,राजन नाईक तसेच कृष्णा नाईक यांची मणेरी गौतमवाडी येथे पाचशे पेक्षा जास्त काजु कलमांची बाग आहे.या बागेत…

Read More

महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंची वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट

वेंगुर्ला : प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूची “कुलगुरू समन्वय समिती”ची सभा प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेकरीता डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे…

Read More

“पुन्हा येईन”

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा पर्यटन व्यावसायिकांना शब्द;पर्यटन वाढीसाठी धोरण ठरविण्याचेही दिले आश्वासन मालवण ता.२१-:* जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक महिन्यात आपण पुन्हा तारकर्ली येथे येऊन इथल्या पर्यटन व्यावसायिकांशी चर्चा करू व पर्यटन वाढीसाठी शासन स्तरावर निश्चितपणे धोरण ठरवू अशी ग्वाही राज्याचे पर्यटन विकास मंत्री नाम. आदित्य ठाकरे यांनी येथे बोलताना केले. राज्याचे पर्यटन…

Read More

प्रशिक्षक शंकर पवार यांच्या मुलांचे यश

शिरवंडे येथील जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत २५ पदकांची लयलूट ओरोस ता.२१-:* सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अमचुर अथलेटिक्स सिंधुदुर्ग यांच्यावतीने 2 डिस्ट्रिक्ट लेवल शाळा आणि ज्युनिअर कॉलेज अथलेटिक्स २०२२ ही स्पर्धा माकवन तालुक्यातील शिरवंडे येथील त्रिमूर्ती विद्यालयाच्या क्रीडांगणावर नुकतीच पार पडली. यामध्ये अथलेटिक्स प्रशिक्षक शंकर नंदू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व डॉन बॉस्कोमधील २६ खळाडूनी सहभाग घेतला होता….

Read More

सामाजिक वनीकरण बाबतच्या तक्रारीची होणार चौकशी

सभापती नूतन आईर यांच्या तक्रारीची दखल ओरोस ता.२१-:* कुडाळ सभापती नूतन आईर यांनी आपल्या पंचायत समितीच्या एका बड्या अधिकाऱ्याने खोटी माहिती देऊन सामाजिक वनीकरणचे लाखो रुपयांचे अनुदान लाटले असल्याची तक्रार कोकण विभागाच्या रोजगार हमी योजना उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांच्याकडे केली होती. याची गंभीर दखल घेऊन उपायुक्त वैशाली राज चव्हाण यांनी सिंधुदुर्ग रोजगार हमी योजना…

Read More

भाजपाने विविध समस्यांबद्दल दुय्यम निबंधकाना विचारला जाब

शासकीय योजना नोंदणीचे मूल्याकंन कमी करा; दस्त नोंदी तातडीने मार्गी लावा कणकवली ता.२१-:* कणकवली दुय्यम निबंधक कार्यालयात शासकीय योजनांच्या बक्षीसपत्र किंवा अन्य नोंदी करण्यासाठी बिनशेती दराने स्टॅम्प ड्युटीची आकारणी केली जाते. अन्य तालुक्यात वेगळा नियम व कणकवलीत वेगळा आहे का? गुरुवारपासून इंटरनेट नसल्यामुळे ३५ ते ४० दस्तच्या नोंदी प्रलंबित आहेत, ते केव्हा होणार? अशी विचारणा…

Read More
You cannot copy content of this page