हवामानातील बदलामुळे आंबा काजू बागायतदार मेटाकुटीस…
राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे; तुळस येथील बागायतदार शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी वेंगुर्ला प्रतिनिधी-वेळोवेळी बदलत्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे आंबा – काजू बागायतदार मेटाकुटीस आलेला आहे. शेतक-यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून शेतक-यांना कर्जमुक्त करावे,अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील आंबा-काजू बागायतदार शेतकरी…
