शहरात सर्वत्र मुबलक आणि योग्य प्रकारे पाणी पुरवठा करा…
सुधीर आडिवरेकर; पंप बसवून पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा… सावंतवाडी ता.२५-:* सध्या जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने, नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरात सगळ्या प्रभागात पाणी योग्य प्रमाणात आणि मुबलक यावे अशी मागणी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, शहरात जास्त पाणी येण्यासाठी कोणी कुठे पंप बसवले…
