मतदारसंघात मंत्री होऊन आलेले दिपक केसरकरांना पडला जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर…
रूपेश राऊळ:चांदा ते बांदा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आसल्याच केला आरोप.. ⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री होऊन मतदारसंघात आलेले दिपक केसरकर यांना जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्न सोडविण्याचा त्यांना विसरल पडला असल्याची जोरदार टिका आज आयोजित पत्रकार परिषदेत रूपेश राऊळ यांनी केली. दरम्यान शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई पंचनामा केला की नाही याचा साधा आढावा देखील घेतला नाही. त्यामुळे केसरकर…
