मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या शेतीचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या…
तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२३-: तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून भात शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे शेती कुजून नुकसान झाले आहे त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून प्रस्ताव नुकसान भरपाईसाठी शासनाकडे सादर करावेत अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष…
