करुळ व भुईबावडा मार्ग बंद झाल्यास अधिकाऱ्यांची गाठ माझ्याशी…
आमदार नितेश राणे यांचा इशारा वैभववाडी संजय शेळकेकरूळ व भुईबावडा घाट मार्ग यापुढे बंद झाला किंवा रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात झाला तर अधिकाऱ्यांची गाठ माझ्याशी आहे. जनतेचे आपण सेवेकरी आहोत, यापुढे कामात चालढकलपणा, आळस चालणार नाही. कारणे चालणार नाहीत. कामे जमणार नसतील तर अधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडाव्यात, बदली करून घ्यावी. आम्ही दुसरे अधिकारी नियुक्त करतो. पण यापुढे…
