सत्ताधाऱ्यांमध्ये हिम्मत होती तर छत्रपतींचा पुतळा दिवसा का काढला नाही.?
संदेश पारकर यांचा सवाल;पुतळा हटविल्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार ⚡कणकवली ता.१०-: कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपतींचेभव्यदिव्य स्मारक व्हावे ही आमची व शिवप्रेमीची भूमिका आहे .मात्र लुटारू सत्ताधारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अवमूल्यन केले हे चुकीचे आहे.पहाटे लुटारू पध्दतीने हा पुतळा हटविण्यात आला.नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांमध्ये हिम्मत होती तर दिवसा पुतळा दिवसा…
