भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी सांबर पिल्लाचे वनविभागाकडून यशस्वी रेस्क्यू…
⚡आंबोली ता.२६-: आंबोली फौजदारवाडी येथील गणेश कोंड परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका सांबर हरणाच्या पिल्लावर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना उघडकीस आली. ही माहिती मिळताच आंबोली वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.पिल्लू पाण्यात अडकलेल्या अवस्थेत असल्याने जलद कृती दलातील सदस्य प्रथमेश गावडे व दीपक नाटलेकर यांनी तत्परता दाखवत पाण्यात उतरून मोठ्या…
