Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली तालुक्यात ग्रा.पं.साठी सरासरी ७० टक्के मतदान

सरपंच पदाच्या ११८ तर ७३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद ⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती व ४९ सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण पुरुष २५,१६०,स्त्री २३,२१९ एकूण ४८,३७९ एवढे मतदान झाल्याने ५८.२१ टक्के मतदान झाले होते.तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के पेक्षा मतदान होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ४८ सरपंच अडसाठी…

Read More

सावंतवाडी तालुक्यात ७५ टक्के मतदान

सोनुर्लीत बोगस मतदान रोखले सावंतवाडी : सावंतवाडीत तालुक्यात 49 ग्रामपंचायतीसाठी 75 %इतके मतदान झाले. बहुतेक ग्रामपंचायतीसाठी चुरशीचे मतदान पाहायला मिळाले.प्रत्येक गावातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता स्थानिक नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर सोनुर्ली मतदान केंद्र क्र.१ वर भोगस मतदानाचा प्रकार रोखण्यात आला. संबधित भोगस मतदाराने आपली चुक कबूल करत आणि कोणाचीच याबाबत तक्रार नसल्याने या…

Read More

कणकवलीत 10 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी

8 वाजता टपाली तर 10 वाजता सुरू होणार ईव्हीएम मतमोजणी ⚡कणकवली ता.१८-: कणकवली तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या टपाली मतमोजणीला 20 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयात सुरुवात होणार आहे. त्यानंतर 10 वाजता ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी मंगळावर 20 डिसेंबर…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात २१ ग्रामपंचायतीसाठी सुमारे ७०.५७ टक्के मतदान

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूकीची प्रक्रिया जाहीर झाली होती. यात पाल ग्रामपंचायत बिनविरोध तसेच वेतोरे गावातील वरचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड बिनविरोध झाली. दरम्यान, आज २१ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी आणि २२ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीत सुमारे ७०.५७ मतदान झाले. तालुक्यातील २१ सरपंच पदासाठीच्या ७५ व १६२ सदस्य पदासाठीच्या ३७१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य…

Read More

माजगावात परिवर्तन अटळ…

संजू परब; २० तारखेला गुलाल आमचाच उधळणार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने ? सत्ताधारी सत्ता राखणार की परिवर्तन होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आज मतदाना निमित्त माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी माजगाव येथील बूथवर भेट दिली असता त्यांनी माजगावातील जनता नक्की…

Read More

माजगावात परिवर्तन अटळ…

संजू परब; २० तारखेला गुलाल आमचाच उधळणार..* ⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील बहुचर्चित ठरलेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने ? सत्ताधारी सत्ता राखणार की परिवर्तन होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आज मतदाना निमित्त माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी माजगाव येथील बूथवर भेट दिली असता त्यांनी माजगावातील जनता नक्की…

Read More

माजगावचा गड महाविकास आघाडी राखणार

उध्दव ठाकरे सेनेच्या युवती जिल्हा समन्वयक रुची राऊत यांनी व्यक्त केला विश्वास ⚡सावंतवाडी ता.१८-: बहुचर्चित असलेली माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट यांच्यात येथे फाईट होत आहे.आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या युवती सेना जिल्हा समन्वयक सौ. रुची राऊत यांनी माजगाव येथे…

Read More

माजगावचा गड महाविकास आघाडी राखणार

उध्दव ठाकरे सेनेच्या युवती जिल्हा समन्वयक रुची राऊत यांनी व्यक्त केला विश्वास ⚡सावंतवाडी ता.१८-: बहुचर्चित असलेली माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट यांच्यात येथे फाईट होत आहे.आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या युवती सेना जिल्हा समन्वयक सौ. रुची राऊत यांनी माजगाव येथे…

Read More

बांदा ग्रामपंचायतवर भाजपचीच सत्ता येणार

संजू परब यांचा विश्वास : सहकाऱ्यांसह बांदा येथील बुथवर दिली भेट ⚡बांदा ता.१८-: बहुचर्चित असलेल्या बांदा ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट यांच्यात फाईट होत असून त्या पार्श्वभूमीवर आज मतदानानिमित्त संजू परब यांनी बांदा येथील बुथवर भेट दिली असून पुन्हा एकदा बांदा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास…

Read More

80 टक्के पेक्षा जास्त ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा फडकेल

माजी खास. निलेश राणे यांनीवरवडे गावी जावून मतदानाचा बजावला हक्क ⚡कणकवली ता.१८-: केंद्रात आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता गाव विकासासाठी सुद्धा हवी ही जनतेची मानसिकता असल्याने 80 टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. माजी खासदार निलेश राणे यांनी कणकवली वरवडे…

Read More
You cannot copy content of this page