श्री. संत गाडगेबाबांचे विचार जनमानसात पोचविणे गरजेचे;
दिलीप भालेकर यांचे प्रतिपादन; गाडगेबाबांचा पुण्यतिथी उत्सव सावंतवाडीत उत्साहात साजरा.. सावंतवाडी ता.२२-: परीट समाज बांधवांनी एक संघ राहून श्री संत गाडगेबाबा यांचे विचार जनमानसात पोहोचविणे फार गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने गाडगे बाबांची पुण्यतिथी आपण साजरी केल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले….
