कर्ज वसुली थांबवा…
शेतकऱ्यांची मागणी;खावटी, दोन लाखांवरील कर्जासाठी निवेदन ⚡ओरोस ता १४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खावटी कर्ज आणि दोन लाखांवरील तसेच मध्यम मुदत थकबाकीदार शेतकऱ्यांची सुरू करण्यात आलेली वसुली तूर्त थांबवावी, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार आणि शेतकरी वर्ग यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांच्याकडे देण्यात…
