विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन सर्वंकष विकास साधावा..
बाळासाहेब पंतवालावलकर यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधीमहाविद्यालयात विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम, स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यानी सहभागी होणे आवश्यक असते. स्पर्धेत सहभागी झाल्यावर यश अपयश येत असते, परंतु विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते म्हणून स्पर्धेत विध्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला सर्वंकष विकास साधावा असे प्रतिपादन कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांनी…
