स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी आमचा नेहमी प्रयत्न…
भूषण पोकळे:ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे दालन ; पडेल ग्रामपंचायतीचा उपक्रम ठरतोय मार्गदर्शक.. ⚡देवगड ता.२७-:आजच्या स्पर्धात्मक युगात शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळायला हव्यात. योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि कौशल्य विकास यांच्या जोरावर हे विद्यार्थी कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात.आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ही कार्यशाळा…
