किसान योजनेबाबत तहसीलदार व कृषी अधिकारी यांचे भाजपने वेधले लक्ष…
⚡वेंगुर्ला ता.२०-: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबवावी यासाठी भाजपाने तहसीलदार व कृषी अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.
