डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशात न्यायव्यवस्था जीवंत:महेश काणेकर
⚡कणकवली ता.१७-: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशात न्यायव्यवस्था जीवंत असल्याचे प्रतिपादन कवी ,लेखक ,विचारवंत महेश काणेकर यांनी केले.नक्षत्राचं देणं काव्यमंच विभाग सिंधुदुर्ग आयोजीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती दिनी काव्यमैफल पूर्णा लोक सेवा संघ कसवण येथे संपन्न झाली त्यावेळी कवी ,लेखक ,विचारवंत महेश काणेकर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.बाबासाहेबांच्याकष्ट व त्यागाचा उहापोह केला.काव्यमैफलचे उद्घाटन कसवण तळवडे गावचे…
