ज्येष्ठ लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आता ५ वर्षांचा कालावधी
प्रमोद कांडरकर:महाविकास आघाडीच्या पाठपुराव्याला यश – प्रमोद कांडरकर ⚡मालवण ता.२३-: विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधल्यावर आता पाच वर्षांनी एकदा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे,…
