जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्र्यांकडून दीड हजार कोटीचा निधी
भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब : महा विजय यात्रा समारोप ⚡सावंतवाडी ता.१९-: महाविजय यात्रेमध्ये केंद्र व राज्य शासनाने काय केले हे जनतेला सांगता आले. नगराध्यक्ष असताना व राज्यात सत्ता नसताना ४७ कोटी रुपये पाण्यासाठी दिले. गेल्या महिन्यात नगरपालिकेला सात कोटी रुपये दिले आहेत. याबाबत सावंतवाडी नागरिकांकडून मी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त…
