शाळांना नवसंजीवनी; पटसंख्येचे निकष शिथिल केल्याने शाळा वाचवा मंचाकडून स्वागत…
६ वी ते ८ वीच्या वर्गांनाही सवलत देण्याची शासनाकडे मागणी.. ⚡सिंधुदुर्ग दि.१३-: १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे कोकणातील माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होत्या. मात्र, ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाने दिलेल्या लढ्याला यश आले असून, शासनाने पटसंख्येचे निकष शिथिल केल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्यापासून वाचल्या आहेत. या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असून, मंचाने…
