चिंदर गावातील गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट
नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही:आजारी गुरांची पाहणी करत तपासणी व लसीकरण करण्याच्या दिल्या सूचना* ⚡मालवण ता.१०-: मालवण तालुक्यातील चिंदर गावात साथीच्या रोगाने ३४ गुरे दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार वैभव नाईक यांनी आज चिंदर गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या गोठ्यात जाऊन आजारी असलेल्या गुरांची पाहणी…
