Headlines

Global Maharashtra Breaking News

भोसले फार्मसीला ‘एक्सलंट’ मानांकन…

गुणवत्ता मूल्यांकन : अध्यापन पद्धत, शैक्षणिक उपक्रमांत अग्रेसर…. ⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये ‘एक्सलंट’ हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल, राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम…

Read More

तिलारी धरणाचे पाणी उद्यापासून नदीत सोडणार

पाणीपातळी वाढल्याने निर्णय;काठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन ⚡दोडामार्ग ता.२१-: तिलारी मुख्य धरणाचे पाणी पुच्छ कालव्यादवारे उद्यापासून तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे.तिलारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पाणीपातळी वाढली आहे.त्यामुळे तिलारी पाटबंधारे विभागाने मुख्य धरणातील पाणी खळगग्यातील धरणाच्या पुच्छ कालव्यादवारे तिलारी नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तिलारी शीर्षकामे उपविभाग क्र.२ चे उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे…

Read More

पालकांनी मुलांवर अपेक्षेचे ओझे लादू नये…

विजय चव्हाण :चर्मकार समाज उन्नती मंडळ तळेरे-कासार्डे प्रभाग विद्यार्थी गुणगौरव ⚡कणकवली ता.२१-:मुलांना काय वाटतं हे महत्त्वाचे आहे, मुलांना फक्त विद्यार्थी बनवू नका तर चांगला माणूस बनवा,पालकांनी मुलांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नये,त्या ओझ्याखाली लहान मुलांचा अक्षरशः जीव गुदमरून जातो आहे, इंग्रजी शाळांचा हट्ट पालकांनी मुळीच धरू नये,मराठी शाळेतूनच खऱ्या अर्थांने मुलांना योग्य संस्कारासह जीवन जगण्याचे शिक्षण…

Read More

प्राथ.आरोग्य केंद्रांना डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष.. ⚡कणकवली ता.२१-: जिल्ह्यामधील प्राथ.आरोग्य केंद्रांना तात्पुरत्या स्वरुपात डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रेयांनी केली.यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उद्योजक किरण सामंत, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश…

Read More

नागरिकांनी 24 तारीख पर्यंत सतर्क रहावे…

जिल्हाधिकारी के मजुलक्ष्मी ; येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस हवामान खात्याकडून सुचना.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्गात येणाऱ्या दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून तशाप्रकारे अलर्ट करण्यात आले असून नागरिकांनी 24 तारीख पर्यंत सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आज येथे केले. तर आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य वेळीच व्हावे यासाठी ग्रामपंचायत ते…

Read More

वालावल बंगेवाडीमध्ये दरड कोसळून घराला तडे

भविष्यात माळीण दुर्घटना उद्भवण्याची भीती:ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी केली पाहणी ⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ तालुक्यातील वालावल बंगेवाडीमध्ये दरड कोसळून बाबू उर्फ केशव बंगे यांच्या घराला तडे गेले. बंगे कुटुंबीयांनी ताबडतोब ६ घरे खाली केली. या ठिकाणी भविष्यात माळीणसारखी दुर्घटना उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या प्रकाराची दखल घ्यावी. केशव बंगे यांच्या घराची ओबीसी जिल्हाप्रमुख…

Read More

वालावल-हुमरमळा येथे घराची भिंत कोसळली…

प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी:अद्याप प्रशासन न फिरकल्यामुळे आकलेकर परिवाराने व्यक्त केली नाराजी ⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ तालुक्यातील वालावल- हुमरमळा येथील कमळेवाडी येथे मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भालचंद्र आप्पा आकलेकर यांच्या घराला तडे जाऊन भिंत कोसळली आहे. तरी याची प्रशासन अद्याप गंभीर दखल का घेत नाही असा सवाल आकलेकर परिवाराकडून केला जात आहे. हा प्रकार घडून कित्येक तास…

Read More

कुडाळमध्ये विद्युत पोलवर काम करत असताना शॉक लागून वायरमन गंभीर

⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील आज सकाळी वीज वितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना कंपनीचा कर्मचारी धनंजय फाले (सध्या रा. पिंगुळी शेटकरवाडी, मूळ रा. महादेवाचे केरवडे) हा विजेचा तीव्र धक्का लागून पोलवरच चिकटून राहिला. सुदैवाने त्यानंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला. वीजवितरणचे कर्मचारी, एमआयडीसी अग्नीशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर…

Read More

शेतकऱ्यांना काजू पिकासाठी हमीभाव मिळण्याची गरज

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घेतली भेट.. ⚡कणकवली ता.२१-: नैसर्गिक आपत्ती आणि वन्य प्राणी, कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांसमोर शेती करावी किंवा नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेती करताना उत्पादन खर्च आणि उत्पादनाचा बाजारभाव याची तुलना केली तर नेहमी उत्पन्न वजाबाकीच्या दिशेने दिसते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. बागायतीचेही वन्य प्राणी नुकसान…

Read More

घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 30 जुलै रोजी सत्कार

⚡कणकवली ता.२१-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने रविवार ३० जुलै २०२३ रोजी कणकवली येथे इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या घाडीगांवकर समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५ % पेक्षा अधिक किंवा इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक…

Read More
You cannot copy content of this page