संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार…
प्रफुल्ल जाधव:वैभववाडी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संविधान दिन संपन्न. ⚡वैभववाडी ता.२७-: भारतीय संविधान हे विषमतावादी समाजरचना करणाऱ्या मनुस्मृतीच्या विरोधातील हुंकार आहे. संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार आहे. भारतीय संविधान तयार करतांना अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला असला तरी ते कोणत्याही देशाकडून घेतलेले नाही. भारतभूमीच्या संस्कृतीतुनच संविधानाची निर्मिती झाली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची…
