वीज समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध…
आमदार प्रमोद जठार: पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार.. ⚡सावंतवाडी ता.०५- : २०१४ पर्यंत महाराष्ट्रात १४-१४ तास लोडशेडींग व्हायचं. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर देशात अन् राज्यात आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. ‘वन नेशन, वन ग्रीड’ अंतर्गत सगळी ग्रीड एकमेकांना जोडली गेलीत. वीजेचे आताचे प्रश्न झाड, फांद्या पडल्याने होत आहेत. ते सुद्धा मार्गी लागतील. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा…
