Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीच्या राजघराण्याकडून सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…

⚡सावंतवाडी ता.०७- : लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात झाली असून राज्यातील मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानास गर्दी केली होती. सावंतवाडीच्या राजघराण्याकडून देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविण्यात आला. लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांना मतदान कराव असं आवाहन यावेळी राजघराण्याकडून करण्यात आलं. याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत…

Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित…

दिपक केसरकर: सहकुटुंब केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.. ⚡सावंतवाडी ता.०७-: देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिला आहे. यापुढेही देश मोदींसह राहणार असून भारत बलवान देश बनणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित आहे. सावंतवाडी मतदारसंघातून ७० हजारांहून अधिकच लीड राणेंच्या मागे उभ करणार असल्याचा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

भाजप युवानेते विशाल परब यांनी मतदारांशी संवाद साधत मतदानाचे केले आवाहन…

सावंतवाडीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. सावंतवाडी ता.०७-:देशात आज तिसऱ्या टप्प्याचा मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली असून यात रत्नागिरी सिंधुदुर्ग देखील समावेश असून यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांनी देखील सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधत मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केले यावेळी लोकांचा देखील मतदानाला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Read More

भाजपने पैसे वाटले तर आ नाईकांनी रोखले का नाही ?

दिपक केसरकर:अन्यथा विधानसभेत तुमच्या मतदारसंघात याव‌ लागेल… सावंतवाडी : भाजपनं पैसै वाटले असं म्हणणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी त्यांना रोखले का नाही ? माझ्या निवडणूकीत मी कधीही पैसे वाटले नाहीत. उलट असे प्रकार रोखण्याच काम आम्ही केलं आहे. लोक म्हणतात उबाठानेच पैसे वाटले. आ. नाईक यांनी अशाप्रकारे बोलून कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. लाचारी…

Read More

बांदा – दाणोली मार्गावर दुचाकीवरून पडल्याने असनिये येथील महिलेचा मृत्यू…

⚡बांदा ता.०६-: बांदा – दाणोली मार्गावर दुचाकीवरून पडल्याने असनिये येथील महिला मयत झाल्याची घटना आज सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. शितल सीताराम सावंत (५२, सध्या रा. विलवडे फौजदारवाडी) असे तीचे नाव आहे. सकाळी मोपा-गोवा विमानतळावर कामासाठी दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी तिला डॉक्टरांनी…

Read More

भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग स्पर्धेसाठी मालवणच्या हर्षदा पवार हिची निवड…

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या एनसीसी विभागाची विद्यार्थिनी.. ⚡मालवण ता.०६-:भारतीय सैन्यामार्फत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील फायरिंग स्पर्धे मध्ये महाराष्ट्रातून २४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये मालवण मधील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची निवड झाली आहे. आतापर्यंत बटालियन आणि ग्रुप मधून तीन राउंड यशस्वी पूर्ण करून चौथ्या राऊंडसाठी तिची…

Read More

विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात महायुतीला पोषक वातावरण…

राजन तेली:नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य सावंतवाडीतून दिलं जाईल.. ⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आम्ही पोहचलो आहोत. महायुतीसाठी पोषक असं वातावरण असे मत माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आहे. ‘आमचा मत मोदीक’ अशी भावना ग्रामीण भागात…

Read More

मराठी माणसाला शिवसेना उबाठाने लुटले…

आमदार नीतेश राणे यांची टीका: मराठी माणसाच संरक्षण करण्याची ताकद आमच्यात आहे… ⚡कणकवली ता.०६-: मराठी माणसावर बोलण्याचा अधिकार संजय राऊतांला नाही. मराठी माणसावरील अन्याय कोण सहन करणार नाही. उबाठाने मराठी माणसाला लुटला आहे. मात्र, मराठी माणसाच संरक्षण करण्याची ताकद आमच्यात आहे. मराठी माणसाने नोकरी करावी, वडापाव खाऊन राहावे आणि राऊतांच्या मुलीने वाइनची कंपनी उघडावी. हे…

Read More

मालवण कोळंब येथे १२ रोजी फार्मसिस्ट रिफ्रेशर कोर्सचे आयोजन…

सिंधुदुर्ग केमिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांचा संयुक्त उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १२ मे रोजी मालवण तालुक्यातील कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. औषध व्यवसायात वेगाने होणारे बदल, ड्रग अँड कॉस्मेटिकमध्ये होऊ घातलेले नविन बदल…

Read More

हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडावे…

प्रशासनाकडे दिगंबर वालावलकर यांची मागणी.. ⚡कणकवली ता.०५-: तीव्र उन्हाळ्यामुळे जानवली नदीपात्र कोरडे पडले आहे. परिणामी नदी लगत असलेल्या गावांच्या नळ योजना पूर्णतः बंद झाल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे या गावांमधील नागारिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे हकुळ धरणाचे पाणी जानवली नदीत सोडण्यात यावे, अशी मागणी तहलीदार दीक्षांत देशपांडे व…

Read More
You cannot copy content of this page