रखडलेली घरबांधणी आणि गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्बाधणी प्रश्नावर ७ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे धरणे आंदोलन…
⚡सावंतवाडी ता.०५-: म्हाडा अंतर्गत पात्रता निश्चिती करण्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. पात्रतेच्या जाचक अटी शिथिल कराव्यात. या प्रश्नांवरील कामगारांची ससेहोलपट थांबवून ताबडतोबीने घरे देण्यात यावीत. तसेच एन टी सी आणि खाजगी गिरण्यांच्या धोकादायक चाळींच्या त्वरीत पुनर्बाधणीचे काम हाती घ्यावे, या मागण्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायं ५ वाजेपर्यंत लालबाग, भारतमाता येथे…
