बुडाखाली आग लागल्यानंतर पालकमंत्र्यांची धावाधाव…
सुशांत नाईक:मोर्चा निघणार हे समजल्यानंतर बागायतींची केली पाहणी.. ⚡कणकवली ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे सुमारे ८० ते ८५ टक्के नुकसान झाल्याचा दावा करत नुकसानभरपाईची मागणी तीव्र झाली आहे. देवगडसह जिल्ह्यातील शेतकरी व आंबा-काजू बागायतदारांनी आवाज उठवला असून शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने १२ मार्च रोजी जिल्हाव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे….
