Global Maharashtra Breaking News

मी येतो आहे तुम्ही पण या..!

सिने अभिनेता सोनू सूद यांनीआमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्याचे जनतेला केले आवाहन.. ⚡कणकवली ता.२७-:माझे जवळचे मित्र आमदार नितेश राणे यांच्या कणकवली येथील दहीहंडी उत्सवासाठी मी 30 ऑगस्ट रोजी कणकवलीत येत आहे. या दहीहंडी उत्सवाला तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या, आपण मोठ्या उत्साहात हा दहीहंडी उत्सव साजरा करूया. मी येतोच आहे. तुम्ही पण…

Read More

सावंतवाडी शहरात दहीहंडी उत्सव निमित्त आरोग्य यंत्रणा सज्ज…

⚡सावंतवाडी ता.२७-: गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्याचा उत्सव संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या जल्लोषात साजरा होणार असून त्या निमित्ताने दहीहंडी फोडताना युवकांना गंभीर अपघात झाल्यास त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज राहण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे ,सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर ऐवळे, यांना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी…

Read More

दोडामार्ग तालुक्याचा विकास खुंटवणारी इको सेन्सेटिव्ह झोनची चुकीची अंमलबजावणी घातक…

विशाल परब: न्यायासाठीच्या लढ्यात पूर्ण ताकदीनिशी दोडामार्गवासीयांच्या पाठीशी उभा राहणार.. ⚡दोडामार्ग ता.२६-: तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन अनावश्यक रित्या चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे. एकूण ३६ गावे असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील १२ गावे इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये येतात. परंतु सरसकट सर्वच तालुक्यात इकोसिन्सिटीव्ह झोन लावला गेल्याने त्याचा फटका पूर्ण दोडामार्ग तालुक्याच्या विकासाला बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी…

Read More

चौकुळ गावचा जमीन प्रश्न येत्या पंधरा दिवसात निश्चितपणे मी सोडवणार…

मंत्री दिपक केसरकर:तिन्ही गावांचा जमिन प्रश्न निवडणूक आचारसंहितेपूर्वी सोडवला जाईल:मात्र काही जण या प्रश्नात राजकारण करत आहे.. ⚡सावंतवाडी ता.२६-: चौकुळ गावचा जमीन प्रश्न हा येत्या पंधरा दिवसात निश्चितपणे मी सोडवणार आहे. या गावची समिती यांनी आपल्या गावचा आराखडा तयार करावा त्यानुसार जमिनीचे वाटप केले जाईल असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे…

Read More

शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २८ रोजी निषेध मोर्चा…

⚡मालवण ता.२६-: मालवण राजकोट येथे ४ डिसेंबर २०२४ रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा आज अचानकपणे कोसळून उध्वस्त झाल्याने प्रत्येकाच्या मनात संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. या दुर्दैवी प्रकारच्या निषेधार्थ व यामागील जबाबदार असलेल्या प्रत्येक यंत्रणा व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने गुरुवार दि. २८…

Read More

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अरविंद मांजरेकर यांचे निधन…

⚡मालवण ता.२६-: शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अरविंद नारायण मांजरेकर (६५) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मालवण शहरातील रेवतळे येथील रहिवासी असणाऱ्या अरविंद मांजरेकर यांची मालवण तालुक्यात शिवसेनेच्या निर्मितीपासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख होती. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात आक्रमकपणे पुढाकार घेउन शासनयंत्रणेवर तुटुन पडण्यासाठी मांजरेकर यांची ओळख होती, त्यांनी सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांवर आंदोलने करुन न्याय मिळवून दिला होता….

Read More

छत्रपतींचा पुतळा अपघात प्रकरणी कोणीही राजकीय भांडवल करू नये…

मंत्री दिपक केसरकर:महाराजांचा पुतळा पुनश्च महाराष्ट्र सरकार उभारून देईल… ⚡सावंतवाडी ता.२६-: छत्रपती शिवाजी महाराज कधी राजकारण पाहिले नाही त्यामुळे मालवण राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा अपघात प्रकरणी कोणीही राजकीय भांडवल करू नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले तर घडलेली ही अतिशय दुर्दैवी आहे सदर महाराजांच्या पुतळा पुनश्च महाराष्ट्र सरकार उभारून…

Read More

कणकवलीत ठाकरे शिवसेना आक्रमक…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब.. ⚡कणकवली ता.२६-: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणानंतर कणकवली येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या कणकवली येथील कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गेटवरच रोखले. त्यामुळे…

Read More

शरद पवार राष्ट्रवादीही आक्रमक…

छ. शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी कारवाई करा:जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची मागणी.. कुडाळ : अखंड मराठी अस्मितेचे मानबिंदू असलेले, प्रत्येक भारतीयांच्या हृदयात वसलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे हे अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे. केवळ आपल्या नेत्यासाठी चमकुगिरी करून हा पुतळा घाईघाईत उभारला गेला. शेकडो वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी उभा केलेला सिंधुदुर्ग किल्ला हा दिमाखात उभा आहे. मात्र…

Read More

शहरातील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी दहीहंडीचा उत्सव केला साजरा…

⚡सावंतवाडी ता.२६-: शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्यांनी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न केला यावेळी कृष्णाची भूमिका गीतांज मुंज  याने तर राधाची भूमिका दूर्वा गावडे हिने हुबेहूब करून सर्वांचीच मने जिंकली तर तीन वर्षीय बालके कबीर परब, विवांश सोळंकी, समर्थ काष्टे, भार्गवी मुंज, शुभांगी मेस्त्री ,विशाखा साटेलकर, रिद्धीमा किटलेकर, जीविका कदम, दिया…

Read More
You cannot copy content of this page