महायुतीचे उमेदवार निलेश राणे व नितेश राणे आज उमेदवारी अर्ज करणार दाखल…

दोघांच्याही विजयासाठी खा. नारायण राणे यांनी घातले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण ला साकडे; सपत्नीक घेतले दर्शन.. ⚡मालवण ता.२८-: मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार निलेश राणे आणि कणकवली देवगड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार व आमदार नितेश राणे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात…

पोलीस घटनास्थळी दाखल: ड्रायव्हर-क्लिनर किरकोळ जखमी.. कुडाळ, प्रतिनिधी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरला महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर किरोकोळ जखमी झाले असले तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.मुंबई-गोवा महामार्गावर झाराप नजीक हा अपघात घडला. ड्रायव्हरचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तो डिव्हायडर सोडून विरुद्ध बाजूस येऊन पलटी झाला. सदर घटना आज सकाळी ७.३० च्या…

Read More

सावंतवाडी शहरात ३० रोजी शिवतेज मित्रमंडळा तर्फे नरकासुर स्पर्धेचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.२८-: शिवतेज मिञमंडळ गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात नरकासुर स्पर्धा आयोजित करत असून यंदा हे स्पर्धेचे ६ वे वर्ष आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ठिक ८ वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून वाजता मोती तलावाच्या काठावर श्री.राम वाचन मंदीर सावंतवाडी ग्रंथालयाच्या समोरील जागेत भव्य दिव्य अश्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा…

Read More

जनतेचे सेवक म्हणून काम करा जनता आशीर्वाद देणारच…

आमदार नितेश राणे यांनी “आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र” कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास.. ⚡कणकवली ता.२७-: समाजात वावरत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचे अस्तित्व दिसले पाहिजे. त्याची दखल घेतली जाईल, त्याचे वेगळेपण मोजले जाईल असे चागले काम समाजात करा.युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा पक्षाची ढाल आणि तलवार आहे. त्यामुळे तो 24 तास जनतेचा सेवक आहे. जनता आणि कार्यकर्ता…

Read More

पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी कायम उभे राहणार…

आमदार वैभव नाईक:राणेंचे पारंपरिक मच्छिमारावर असणारे प्रेम फक्त निवडणुकी पुरते.. मालवण दि प्रतिनिधी विधानसभेची निवडून होऊ घातली आहे निवडणुकीत सत्ता महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एलईडी फिशिंग वरती कठोर कारवाई केली जाणार आहे. आताचे सरकार हे एलईडी फिशिंग करणाऱ्याना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. एलईडी फिशिंग करणारे या…

Read More

दत्ता सामंत यांची कुडाळ- मालवण व कणकवली विधानसभा कार्यक्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती…

⚡मालवण ता.२७-:कट्टर राणे समर्थक दत्ता सामंत यांनी काल रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असतानाच शिवसेना नेते , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना ( शिंदे गट )पक्षाच्या कुडाळ- मालवण व कणकवली विधानसभा कार्यक्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख पदी दत्ता सामंत यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

अपप्रवृत्ती लोक गावात आल्यास जनतेने हाकलून लावावे…

मंत्री दिपक केसरकर:मला एक देवाने राजकीय विरोधक दिला आहे मी जी कामे केली त्याचा नारळ फोडण्याचे काम तो करत; राजन तेलींना टोला.. ⚡सावंतवाडी ता.२७-:माझा संघर्ष हा यापुर्वी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे आता माझा संघर्ष हा शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना अशा अपप्रवृत्ती गावात आल्यास त्याला जनतेने हाकलून लावावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे…

Read More

बेकायदेशीररीत्या सहा गुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो गाडीवर आंबोलीत कारवाई…!

⚡सावंतवाडी ता.२७-: बेकायदेशीररीत्या कतलीसाठी 6 गुरांना बेळगाव येथे घेऊन जाणाऱ्या टेम्पो गाडीवर काल रात्री आंबोली चेकपोस्टवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मंदार कर्पे आणि अश्पाक जकाती या कुडाळ तालुक्यातील दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातील टेम्पो गाडी आणि 4 रेडे आणि 2 म्हशी अशी 6 गुरे कतलीसाठी बेळगाव येथे घेऊन जाताना ताब्यात…

Read More

मालवणी वक्तृत्व स्पर्धेत सायली खोत आणि नितीन गोलतकर प्रथम…

आकार स्टुडिओ चे आयोजन:मुंबईसह जिल्हाभरातून ५० स्पर्धक सहभागी.. कुडाळ : कुडाळ मध्ये झालेल्या आकार स्टुडिओ आयोजित मालवणी वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात नितीन गोलतकर यांनी तर सायली खोत हिने महाविद्यलयीन गटात विजेतेपद पटकावले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत मुंबईसह जिल्हाभरातून मोठ्या गटातून २७ तर लहान गटातून २३ असे एकूण ५० स्पर्धक सहभागी…

Read More

असनीये गावाला कोकण विकास संस्थेचा ‘आदर्श गाव पुरस्कार जाहीर…!

बांदा/प्रतिनिधीसह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, जैवविविधतेने नटलेल्या तसेच तब्बल ८५ हून अधिक नैसर्गिक पाण्याचे बारमाही स्रोत असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील असनीये गावाला यावर्षीचा कोकण विकास संस्थेचा ‘आदर्श गाव पुरस्कार २०२४’ जाहीर झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्राम पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या गावातून असनीये गावाने सर्वच पातळीवर अव्वल क्रमांक प्राप्त केला. संस्थेचे अध्यक्ष दयानंद…

Read More
You cannot copy content of this page