आचरा पिरावाडी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला…!
⚡मालवण ता.२८-:कालपासून बेपत्ता असलेल्या आचरा पिरावाडी येथील भालचंद्र मेघश्याम कुबल (वय ४२) यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या राहत्या घराच्या बाजूच्या विहिरीत सापडून आला. याबाबत आचरा पोलीस स्थानकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आचरा पिरावाडी येथील भालचंद्र मेघश्याम कुबल हे काल रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले होते. नातेवाईक, मित्रमंडळी…
