फळपीक विमा प्रश्नी म.वि.आ. तर्फे ९ ऑक्टोबरला ओरोस येथे धरणे आंदोलन…
‘ढोल बजाओ कृषिमंत्री भागाओ’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन:वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना विमा रक्कम नाही.. ⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे विमा कंपनींच्या मुजोरीला कंटाळून महाविकास आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीत, अशा कृषीमंत्र्यांना हटवलेच पाहिजे! असा हल्लाबोल करत येत्या गुरुवारी ९…
