आम वैभव नाईक यांचे आश्वासन धुडकावून लावत तळाशील ग्रामस्थांचे बंधाऱ्यासाठी बेमुदत उपोषण सुरूच
आम नाईक यांच्या भूमिकेमुळे काही काळ वातावरण तंग : ग्रामस्थ लेखी मागणीवर ठाम *⚡मालवण ता.१६-:* सागरी अतिक्रमणामुळे धोका निर्माण झालेल्या तळाशील गावच्या किनारपट्टीवर कायमस्वरूपी बंधारा व्हावा या गेल्या कित्येक वर्षाच्या मागणीकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त बनलेल्या तळाशील च्या ग्रामस्थांनी आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला भाजप, मनसे, तसेच…
