Headlines

कोकण रेल्वे स्थापना पुरस्कार साहित्यिक सुनील कांबळे यांना घोषित…

वैभववाडी प्रतिनिधी कोकण रेल्वेच्या ३१ वर्षांच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर आयोजित स्थापना दिवस समारंभात साहित्यिक सुनील कांबळे (हेतकर) यांना स्थापना दिवस पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. कोंकण रेल्वे द्वारा प्रतिवर्षी १५ आॅक्टोबर दिनी आयोजित स्थापना दिवसाच्या समारंभात, विविध विभागातील महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्‍या कामगार‍ांना ‘स्थापना दिवस’ य‍‍ा पुरस्काराने सन्मानित करते. हा पुरस्कार अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्तरावर दिला…

Read More

शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष वाढीचे काम करावे- आ. वैभव नाईक

*मालवण शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न *⚡मालवण ता.१७-:* शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे.पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली एकजुट दाखवून गावागावांत शिवसेनेची संघटना अधिक भक्कम केली पाहिजे. विभागवार, गावागावात बैठका घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे जनतेपर्यत पोहचवली पाहिजेत. पदाधिकारी कार्यकर्त्याने लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या अडचणी सोडविण्यावर भर दिला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा…

Read More

बालिका दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.१७-:* महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांच आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय…

Read More

वेंगुर्ल्यात २१ रोजी ‘वज्रकर्ण मेघमाला‘ हा संयुक्त नाट्यप्रयोग

*⚡वेंगुर्ला ता.१७-:* कै.अनुप अशोक वेंगुर्लेकर यांच्या स्मरणार्थ गुरुवार दि.२१ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वाजता साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे लौकिक प्राप्त निवड कलाकारांचा ‘वज्रकर्ण मेघमाला‘ हा अजित गाडगीळ (मळेवाड) लिखित पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकात सिद्धार्थ मेस्त्री, पप्पू नांदोसकर, दत्तप्रसाद शेणई, विठ्ठल गांवकर, संतोष चाळके, ओमप्रकाश चव्हाण, उदय राणे, आनंद नार्वेकर, विलास…

Read More

गोपाळ समाजाच्या शेकडो बांधवांनी घेतला राष्ट्रवादीचा झेंडा हाती

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली केला राष्ट्रवादीत प्रवेश *⚡कणकवली ता.१७-:* फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गोपाळ समाजातील शेकडो समाज बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. सातत्याने विविध पक्षाच्या नेत्यांकडून फसवणुकीला बळी…

Read More

‘चाकरमानी’ अँप राज्याच्या पर्यटनाचे मार्गदर्शक ठरेल

आमदार नितेश राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र विपुल परब यांनी बनविला रोजगाराचा अँप *⚡बांदा ता.१७-:* महाराष्ट्र राज्यातील विविध पर्यटन स्थळांबरोबरच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या सविस्तर माहितीचा खजिना असलेले ‘चाकरमानी’ मोबाईल अँप हे भविष्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाचे मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथे काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र विपुल परब याने हे…

Read More

वेंगुर्ले येथील वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यम्हणून नोंद *⚡वेंगुर्ले ता.१६-:* वेंगुर्ले तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील कृष्णा गणपत कासले (५२) यांचा मृतदेह येथील विहिरीत आढळून आला. आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. आडेली खुटवळवाडी येथील कृष्णा कासले गेली दोन-तीन वर्षांपासून क्षय रोगाने आजारी होते. त्यांच्या…

Read More

सकला ही वैश्विक संकल्पना :डॉ.भालचंद्र मुणगेकर

डॉ.सतीश पवार लिखित ” सकला ” मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन *⚡कणकवली ता.१६-:* सकला ही केवळ एक व्यक्ती नाही तर ती संपूर्ण भारतीय संस्कृतीची, वांडमयाची, साहित्याची, नाट्यकृतीची, कादंबरीची नायिका आहे. सकला ही एक वैश्विक संकल्पना आहे. ती एक जबाबदारी आहे. ती नुसती प्रेमिका नाहीय.. तिच्यातील स्वाभिमान जागा करणं, तिच्यातील स्वतंत्र व्यक्तित्व मान्य करणं, तिला सन्मानाने वागवणं हा…

Read More

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न, वाचन आणि आत्मनिर्भर गुणांची आवश्यकता…

कवयित्री सौ. प्रमिता तांबे यांचे प्रतिपादन… *⚡मालवण ता.१६-:* आजचे युग हे स्पर्धेचे असल्याने विध्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सतत अवांतर वाचन केले पाहिजे. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्न, वाचन आणि आत्मनिर्धार म्हणजेच स्वयंनिर्धार या गुणांची आवश्यकता असते आणि ही त्रिसूत्रीच प्रत्येकाला सर्वोच्च यशापर्यंत पोहोचवते असे प्रतिपादन कणकवली येथील कवयित्री सौ. प्रमिता तांबे यांनी येथे बोलताना केले….

Read More

स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर कायम

ओरोस ता १६ -: देशातील ग्रामीण भागासाठी सुरू असलेल्या स्वच्छता सर्व्हेक्षण २०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आगे कूच करीत असलातरी राज्यात तिसऱ्या नंबर वर असलेल्या सातारा जिल्ह्याने पहिले स्थान गाठले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला अहमदनगर जिल्हा तिसऱ्या स्थानी गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने दुसरे स्थान कायम टिकविले असलेतरी पहिल्या स्थानी असलेल्या सातारा जिल्ह्याच्या तुलनेत ४ हजार ५८२…

Read More
You cannot copy content of this page