मालवणातील मरीन सेंच्युरी प्रश्न स्थानिकांना विचारात घेऊनच सोडविणार….
मालवणातील मरीन सेंच्युरी प्रश्न स्थानिकांना विचारात घेऊनच सोडविणार.. ⚡मालवण ता.०६-:मालवण मरीन सेंच्युरी रद्द करणे सोपे काम नाही. स्थानिक परिस्थिती विचारात घेता, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या सेंच्युरीचे क्षेत्र तितकेच ठेवून पुनर्रचना केली आहे. स्थानिक उपजीविकेच्या घटकांना विचारात घेऊनच मालवण मरीन सेंच्युरीला मूर्त स्वरूप दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन विभाग)…
