शिक्षणातून सामाजिक परिस्थिती बदलेल : रो. वर्षा बांदेकर
नाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप ⚡कणकवली ता.१३-: शिक्षण हाच परिवर्तनाचा पाया आहे. आपली सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर आपल्याला शिकावे लागेल, असे मत रोटरी क्लब कणकवली सेंटरच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर यांनी व्यक्त केले. कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस, औषधे, वसतिगृहासाठी…
