पर्यावरण २५ हजार नवीन उद्योजक आणणार
७५ हजार रोजगार निर्माण होणार;उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती ⚡वेंगुर्ला ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या सहा महिन्यात पर्यावरण पूरक उद्योग आणण्याचा माझा मानस आहे. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २५ हजार नवीन उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून ७५ हजारहून लोकांना रोजगार मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे केली. दरम्यान आडाळी,…
