Headlines

आडाळी एमआयडीसीतील खनिज उत्खनन प्रकरण तापले; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा…

दोडामार्ग : तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध खनिज उत्खननाविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी तसेच एमआयडीसी कार्यालय, कुडाळ यांना निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ व दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी…

Read More

सावंतवाडी नगरपरिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करा…

नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी नगरपरिषदेस तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद ही जिल्ह्यातील जुन्या नगरपरिषदांपैकी एक असून…

Read More

अखेर आडेली श्री देव सोमेश्वर सोसायटी बोअरवेलद्वारे आंबेडकरनगर मध्ये पाणी उपलब्ध…

उदय आडेलकर ; प्रकाश गडेकर यांच्यामार्फत 25 हजार रु.स्वखर्चातून पाईपलाईन.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: पावसाळा हंगाम तोंडावर आला तरी वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथील नागरिकांना नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने व जुन्या विहिरीवरील पाणीसाठा पूर्णतः कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. याबाबत शासन स्तराकडे येथील उत्कर्ष कार्यकारिणी समिती अध्यक्ष उदय आडेलकर यांनी गेले महिनाभर कालावधीत पाठपुरावा…

Read More

आरोंदा येथे गोकृपा अमृत आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकांचे धडे…

शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे :- कृषी विभागाचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०९-: शाश्वत भाणि रासायनिक खतमुक्त शेतीला चालना देण्यासाठी, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी श्री.गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जून रोजी आरोंदा सावरजुवा येथे “गोकृपा अमृत निर्मिती”, भात बियाणे उगवण क्षमता आणि बीज प्रक्रिया याबाबतच्या विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे सत्र उत्साहात…

Read More

तुंबलेल्या पाण्यात चारचाकी गटारात अडकली…

वनविभागासमोर वाहतूक ठप्प; टोईंग व्हॅनच्या सहाय्याने गाडी बाहेर, नागरिकांकडून नगरपरिषदेच्या नियोजनावर सवाल.. ⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील वनविभाग समोर तुंबलेल्या पाण्यात गटाराचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी त्यात अडकली. अखेर टोईंग व्हॅनच्या सहाय्याने ती गाडी बाहेर काढण्यात आली‌. १५ दिवसांपूर्वी मोरीच काम इथे करण्यात आलं. यावेळी अधिकारी, ठेकेदाराकडून आवश्यक दक्षता न घेतल्याने हे पाणी रस्त्यावर तुंबले होते….

Read More

जिथे समस्या गंभीर तिथेकोकण विभागाचे शिक्षकआमदार ज्ञानेश्वर म्हात्रे खंबीर…

⚡वेंगुर्ला ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत. जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना व शिक्षक समस्याग्रस्त असल्याने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे नेहमी चिंतेत होते. तत्कालीन शिक्षणाधिकारी बदली झाल्यानंतर कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता दिनांक 8 जून 2026 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या…

Read More

वेंगुर्ला मठ मठकरवाडी येथे रस्त्यावरील दूषित पाण्यामुळे आरोग्य समस्या…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गानजिक मठ मठकरवाडी येथे मुख्य रस्त्यावर गटारांची व्यवस्था नसल्यानेपाणी साचून राहत असल्याने येथील नागरिकांना पावसाळ्यात आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. मठ मठकरवाडी येथील अनिल मठकर, मंदार मठकर संतोष तळवडेकर, बाळकृष्ण मठकर, राजाराम बोवलेकर,…

Read More

पाल श्री भूमिका देवीचा ” मळलेपन सोहळा ” मंगळवार 9 जून रोजी…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातील पाल येथील प्रसिद्ध श्री भूमिका देवीचा “मळलेपन सोहळा” मंगळवार दि. 9 जून रोजी सकाळी ८ वाजताश्री भूमिका देवी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. मळलेपन कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या मळलेपन कार्यक्रमानिमित्त श्री भूमिका देवी मंदिरात मंगळवार दिनांक १६ जून २०२६ रोजी ८ वाजता “पवमान” विधी आणि महाप्रसाद कार्यक्रम…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात वीज वितरणची “ट्रिप सुविधा” कायम…

नागरिकांचा सवाल ; ग्रामीण भागासाठी दूरध्वनी सेवा बंदचे कारण काय.. ⚡वेंगुर्ला ता.०८-: सध्या पूर्ण क्षमतेने मान्सून सुरु होण्यापूर्वीच वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात वीज पुरवठा ट्रिप करण्यात येत असल्याने सर्वसामान्य जनतेतून एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. वेंगुर्ला वीज वितरण कार्यालयाने शहर विभागासाठी टेलिफोन सुविधा सुरु ठेवली आहे. तर ग्रामीण भागासाठी दूरध्वनी सेवा बंद का? असा सवाल…

Read More

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी चिंदर गावात स्वखर्चातून एकाचवेळी पुर्ण केली १४ विकासकामे…

⚡मालवण ता.०८-:मालवण तालुक्यातील चिंदर गावातील पायवाटा, रस्ते, गणेश घाट, पार बांधणे आदीसह १४ विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून पूर्ण करण्यात आल्याने चिंदर ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त केले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून एकाचवेळी गावातील 14 विकासकामे पुर्ण केली असून यामध्ये लब्देवाडी…

Read More
You cannot copy content of this page