वन्यप्राणी अपघात प्रकरणी नुकसानभरपाईच्या जीआरमध्ये सुधारणा करावी…

वनसंरक्षण समित्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा;माजी सरपंच विजय रेडकरांची मागणी.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे गवारेड्यांच्या धडकेत सोमवारी रात्री दोन वाहनांचे नुकसान होते तर चौघे जखमी झाले होते.वन्यप्राण्यांच्या बाबतीत संरक्षणासाठी संबंधित गावातील “वनसंरक्षण समिती “ने ठराव घेऊन शासन स्तरावर वेळीवेळी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असेयाबाबत बोलताना तुळस माजी सरपंच विजय रेडकर यांनी सांगितले.श्री रेडकर बोलताना…

Read More

शिमगोत्सवात नावळेतील विद्यार्थ्यांचे पारंपरिक गोप नृत्य रंगले…

⚡वैभववाडी ता.११-: वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी शिमगावत्सव निमित्त होळीच्या माडावर जि प विद्या मंदिर नावळे धनगरवाडा विद्या मंदिर नावळे नंबर 1 विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गोप नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले उपस्थित रसिकांनी विद्यार्थ्यांच्या ह्या कलेला दात देत बक्षिसांची उधळण केली हे गोप नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्याध्यापक संतोष भरडकर…

Read More

घनकचरा व्यवस्थापनात ढिसाळपणा सहन केला जाणार नाही…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा व्यवस्थापनाला इशारा ; जबाबदारांना घेतले फैलावर.. ⚡कणकवली ता.११-: शहराजवळील मुडेडोंगरी येथील कणकवली नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पाहणी करत प्रकल्पातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले असून संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. पाहणीदरम्यान प्रकल्पात…

Read More

आंबा-काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा दिलासा…

२% अतिरिक्त व्याज सवलत जाहीर:८२८० शेतकऱ्यांना सुमारे २ कोटींची मदत; पुढील हंगामासाठी कर्ज मर्यादा वाढवून ४० कोटींचा जादा कर्जपुरवठा तरतूद; मनीष दळवी.. वैभववाडी प्रतिनिधीश्वेता सावंतवैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी शिमगावत्सव निमित्त होळीच्या माडावर जि प विद्या मंदिर नावळे धनगरवाडा विद्या मंदिर नावळे नंबर 1 विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गोप नृत्य व सांस्कृतिक…

Read More

आंबा काजू बागायतदार यांचे नुकसान ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य श्री. कृष्ण वत्स यांचेकडे केली… ⚡देवगड ता.११-:राज्यांमधील आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) या संकटाला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे…

Read More

फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश धाक्रस यांचे निधन…

⚡कणकवली ता.११-: फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश दिलीप धाक्रस (वय ३७) यांचे मंगळवारी सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे शालेय शिक्षण करुळ हायस्कूल येथे झाले असून पुढील शिक्षण त्यांनी रत्नागिरी आणि पुणे येथे पूर्ण केले होते. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार व नातेवाईकांनी बुधवारी सकाळी फोंडाघाट येथील त्यांच्या राहत्या…

Read More

तेजस खटावकर यांच्या निधनाने विशाल परब यांच्याकडून शोक व्यक्त…

⚡सावंतवाडी ता.११-: जिल्हाभर आपल्या अनोख्या शैलीत चालत फिरणारा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तेजस खटावकर यांच्या अकाली निधनाने भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

Read More

प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान…

कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा:ज्येष्ठ अभिनेता प्रसाद पंडित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.. कुडाळ : प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत असताना मराठी भाषा संवर्धनाची सुद्धा…

Read More

आकेरीचा तेजस खटावकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

चालत फिरण्याच्या अनोख्या शैलीमुळे जिल्ह्यात ओळख: अनेक बड्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे नाते.. सावंतवाडी:​जिल्हाभर आपल्या अनोख्या शैलीत चालत फिरणारे आणि पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे आकेरी येथील तेजस खटावकर यांचे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने आकेरी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.​तेजस…

Read More

कणकवली बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.११-: एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे. मंगळवारी कणकवली बसस्थानकामध्ये या स्मार्ट कार्ड काढण्याच्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. एसटीच्या कारभारात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी महामंडळाने ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बैंक…

Read More
You cannot copy content of this page