विवाह नोंदणीच्या दाखल्यावर माहेरच्या व सासरच्या दोन्ही नावांचा उल्लेख करा…
ठाकरे शिवसेनेचे रूपेश राऊळ यांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०७-:विवाह नोंदणी करताना ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये महिलांच्या केवळ लग्नानंतरच्या (सासरच्या) नव्या नावाचीच नोंद केली जाते. महिलांची शैक्षणिक व इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे माहेरच्या नावाने असल्यामुळे नाव बदलासाठी महिलांना गॅझेट करावे लागते. यामध्ये महिलांचा मोठा वेळ आणि पैसा वाया जात असून नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या…
